डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचा राज्यस्तरीय समरसता साहित्य पुरस्काराने गौरव

डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना राज्यस्तरीय समरसता साहित्य पुरस्काराने गौरव — “संत चोखोबा ते संत तुकोबा: समतेचा प्रवास” या ग्रंथास राज्यभरातून दाद नांदेड, २०२५ – समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्यतर्फे आयोजित २० वे राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात लातूरचे माजी खासदार, साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना […]

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी

अमित शाह, राजनाथसिंह, जे. पी. नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराजसिंह चौहान, नीती आयोगात भेट गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडणार, सांडपाणी प्रक्रिया, बांबू क्लस्टर, विदर्भात खतांचा प्रकल्प, एनसीडी स्क्रिनिंगसाठी एआय, अनेक प्रकल्पांना गती नवी दिल्ली, दि. 25 : राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्रीय […]

राधानगरी धरण 99 टक्के भरले

कोल्हापूर, 25 जुलै: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणीपातळी 99 टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणाची पूर्ण क्षमतेची पातळी 347.50 फूट असून, सध्याची पातळी 346.90 फूट आहे. म्हणजे केवळ अर्धा फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आज, शुक्रवारी रात्री उशिरा किंवा शनिवारी सकाळपर्यंत धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. […]

कर्करोगमुक्त भारत : जागृती, प्रतिबंध आणि कृतीसाठी आवाहन – जागतिक कर्करोग दिनानिमित्त संदेश

भारतात प्रत्येक पाच पुरुषांपैकी एक आणि प्रत्येक आठ महिलांपैकी एक जण कर्करोगाचा धोका आहे. बदलत्या जीवनशैली, पर्यावरणीय ऱ्हास आणि जागरूकतेच्या अभावामुळे हा धोका वाढत आहेकर्करोगमुक्त भारत : जागृती, प्रतिबंध आणि कृतीसाठी आवाहन – जागतिक कर्करोग दिनानिमित्त संदेश मुंबई, ३ फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिनाच्या पूर्वसंध्येला, आघाडीचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल डी’क्रूझ यांनी भारतात झपाट्याने वाढणाऱ्या कर्करोगाबाबत […]

भारत विश्वगुरु नाही तर नकलची आहे – राजेंद्र सिंह

आपल्या नद्यांना मुक्तपणे वाहू द्या, तरच ही भूमी स्वस्थ राहिल. सध्या देशातली भूजल पातळी चिंताजनक पद्धतीने कमी झाली आहे. मुंबई : आपण मोठ्या गर्वाने म्हणतो, आम्ही विश्वगुरू आहोतच, प्रत्यक्षात आपण तसे नाही. जोपर्यंत आपण पंचमहाभुतांचे महत्त्व ओळखून वागत होतो, तोपर्यंतच आपण विश्वगुरू होतो. त्यामुळे आता आपण विश्वगुरू नाहीत, या गोष्टीचा स्विकार करा, असे आवाहन जलपुरूष […]

घरातच तयार करा नैसर्गिक वातावरण, दूर करा कॅन्सर – पीटर सिंग

निसर्गाच्या अधिक जवळ गेल्याने आजारांवर मात होते, हे या दांपत्याने सप्रमाण सिद्ध केले आहे. कारण या दांपत्याला या वयात कुठलाही आजार नाही, ना गोळ्या औषधांचा आधार घ्यावा लागतो. मुंबई : वाढते शहरीकरण, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, विषारी अन्नपदार्थांच्या सेवनाने आपण कॅन्सरला निमंत्रण देत आहोत. अशा परिस्थितीतून बाहेर यायच असेल तर आपल्या घरातूनच नैसर्गिक जीवन जगण्याच्या […]

नैसर्गिक शेतीतलं अन्न रासायनिक शेतीपेक्षा घातक – सुभाष पाळेकर

आपण अन्न प्राशन करतो तेव्हा दररोज विष खातोय. मग ते नैसर्गिक शेतीतून उत्पादित झालेले असो की रासायनिक शेतीतून. आजकाल नैसर्गिक शेतीतल्या उत्पादनांकडे कल वाढत चाललाय. मुंबई : नैसर्गिक शेतीतून उगवलेले धान्य हे रासायनिक शेतीच्या उत्पादित धान्यापेक्षा अधिक घातक असल्याचे मत झिरो बजेट शेतीचे जनक, पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केले. अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने कॅन्सरमुक्त […]

मी पीत नाही, रामदास आठवलेंचा कॅन्सरपासून वाचण्याचा फंडा

अंबागोपाल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आठवलेंची फटकेबाजी मुंबई : मी कधी आजारी पडत नाही, काय खाल्लं पाहिजे, काय पिले पाहिजे, हे मला माहिती आहे. मी तर पीत नाही, असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत केला आहे. अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने आजपासून (३१ जानेवारी) कॅन्सरमुक्त भारतासाठी सुरू केलेल्या ‘जगेगा भारत तो बचेगा भारत’ या मोहीमेचे […]

Mission Ayodhya I ‘मिशन अयोध्या’: राम मंदिर स्थापनेनंतर राम जन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट !

मुंबई, (मनोरंजन प्रतिनिधी) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिकप्रेक्षक आणि महाराष्ट्रातील रामभक्तांना मिळणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तेथे झाले नसून ही […]

Nanded Police I माळेगाव यात्रेत दोन संशयित महिलांना मुद्देमालासह पकडले

  पोलीस व होमगार्ड यांची उल्लेखनीय संयुक्त कारवाई नांदेड- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे मंगळसुत्र शिताफीने लंपास करणाऱ्या दोन महिलांना आज पोलीस व होमगार्ड यांनी रंगेहाथ पकडले. श्री. खंडोबारायाच्या दर्शनासाठी माळेगांव यात्रेत देशभरातील लाखो भाविक दरवर्षी सहभागी होतात. यात्रेत होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर […]