भारतात प्रत्येक पाच पुरुषांपैकी एक आणि प्रत्येक आठ महिलांपैकी एक जण कर्करोगाचा धोका आहे. बदलत्या जीवनशैली, पर्यावरणीय ऱ्हास आणि जागरूकतेच्या अभावामुळे हा धोका वाढत आहेकर्करोगमुक्त भारत : जागृती, प्रतिबंध आणि कृतीसाठी आवाहन – जागतिक कर्करोग दिनानिमित्त संदेश मुंबई, ३ फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिनाच्या पूर्वसंध्येला, आघाडीचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल डी’क्रूझ यांनी भारतात झपाट्याने वाढणाऱ्या कर्करोगाबाबत […]
आपल्या नद्यांना मुक्तपणे वाहू द्या, तरच ही भूमी स्वस्थ राहिल. सध्या देशातली भूजल पातळी चिंताजनक पद्धतीने कमी झाली आहे. मुंबई : आपण मोठ्या गर्वाने म्हणतो, आम्ही विश्वगुरू आहोतच, प्रत्यक्षात आपण तसे नाही. जोपर्यंत आपण पंचमहाभुतांचे महत्त्व ओळखून वागत होतो, तोपर्यंतच आपण विश्वगुरू होतो. त्यामुळे आता आपण विश्वगुरू नाहीत, या गोष्टीचा स्विकार करा, असे आवाहन जलपुरूष […]
निसर्गाच्या अधिक जवळ गेल्याने आजारांवर मात होते, हे या दांपत्याने सप्रमाण सिद्ध केले आहे. कारण या दांपत्याला या वयात कुठलाही आजार नाही, ना गोळ्या औषधांचा आधार घ्यावा लागतो. मुंबई : वाढते शहरीकरण, रासायनिक पदार्थांचा वाढता वापर, विषारी अन्नपदार्थांच्या सेवनाने आपण कॅन्सरला निमंत्रण देत आहोत. अशा परिस्थितीतून बाहेर यायच असेल तर आपल्या घरातूनच नैसर्गिक जीवन जगण्याच्या […]
आपण अन्न प्राशन करतो तेव्हा दररोज विष खातोय. मग ते नैसर्गिक शेतीतून उत्पादित झालेले असो की रासायनिक शेतीतून. आजकाल नैसर्गिक शेतीतल्या उत्पादनांकडे कल वाढत चाललाय. मुंबई : नैसर्गिक शेतीतून उगवलेले धान्य हे रासायनिक शेतीच्या उत्पादित धान्यापेक्षा अधिक घातक असल्याचे मत झिरो बजेट शेतीचे जनक, पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केले. अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने कॅन्सरमुक्त […]
अंबागोपाल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आठवलेंची फटकेबाजी मुंबई : मी कधी आजारी पडत नाही, काय खाल्लं पाहिजे, काय पिले पाहिजे, हे मला माहिती आहे. मी तर पीत नाही, असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत केला आहे. अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने आजपासून (३१ जानेवारी) कॅन्सरमुक्त भारतासाठी सुरू केलेल्या ‘जगेगा भारत तो बचेगा भारत’ या मोहीमेचे […]
मुंबई, (मनोरंजन प्रतिनिधी) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिकप्रेक्षक आणि महाराष्ट्रातील रामभक्तांना मिळणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तेथे झाले नसून ही […]
पोलीस व होमगार्ड यांची उल्लेखनीय संयुक्त कारवाई नांदेड- दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे मंगळसुत्र शिताफीने लंपास करणाऱ्या दोन महिलांना आज पोलीस व होमगार्ड यांनी रंगेहाथ पकडले. श्री. खंडोबारायाच्या दर्शनासाठी माळेगांव यात्रेत देशभरातील लाखो भाविक दरवर्षी सहभागी होतात. यात्रेत होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर […]
महाराष्ट्र औद्योगिक विकास असोसिएशन आणि एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संचालक चंद्रकांत साळुंखे यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांची मंत्रालय येथे भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध प्रकारचे व्यवसाय, उद्योग, किरकोळ आणि व्यापार उद्योग यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, नियमित संवाद साधण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली “पोलीस उद्योग आणि व्यापारी समन्वय […]
मुंबई, ०३ जानेवारी २०२५: सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती” उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्यिक, कवी, विचारवंत प्रा. आशालता कांबळे यांनी उपस्थित राहून सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. प्रा. आशालता कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान, सामाजिक क्रांतीतील महत्त्व आणि […]
इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचा पदभार स्वीकारला मुंबई, दि. २: राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून अतुल सावे यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच आपरंपरिक विभागाचा आढावा घेतला. पुढील १०० दिवसांत सर्व योजनांना गती देण्याची सूचना केली. मंत्रालय परिसरातील महापुरूषांच्या प्रतिमेस अभिवादन केले. करून […]