अंबागोपाल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आठवलेंची फटकेबाजी मुंबई : मी कधी आजारी पडत नाही, काय खाल्लं पाहिजे, काय पिले पाहिजे, हे मला माहिती आहे. मी तर पीत नाही, असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत केला आहे. अंबागोपाल फाऊंडेशनच्या वतीने आजपासून (३१ जानेवारी) कॅन्सरमुक्त भारतासाठी सुरू केलेल्या ‘जगेगा भारत तो बचेगा भारत’ या मोहीमेचे […]
नागपूर:- प्रविण बागडे भारताला या ब्रिटीश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. या मागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभागआहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली […]
तळबीड पोलिसांची तासवडे टोल नाक्यावर धडाकेबाज कारवाई १५ लाख रोख रक्कम सहित वाहन जप्त आचारसंहितेमध्ये कोणताही जिल्ह्यामध्ये अनुचित प्रकार घडून देणार नाही समीर शेख जिल्हा पोलीस अधीक्षक कुलदीप मोहिते कराड सातारा कराड तासवडे टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड वाहनातून नेली जात असताना तळबीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी ती जप्त केल्याने जिल्ह्यात […]
सुनिल दत्तात्रेय तटकरे एक राजकीय योध्दा. मुत्सद्दी योध्दा हीच उपाधी सुनिल तटकरेंसाठी सार्थ ठरावी अशीच त्यांची एकूणच सामाजिक राजकीय कारकीर्द राहिली आहे. रायगडच्या राजकारणात सुनिल तटकरे नेहमीच किंगमेकर राहीले. त्यांनी मागील तब्बल तीन दशके राजकीय मैदान गाजविले. अलौकिक ज्ञान आणि कौशल्याने नेहमीच राजकारणात वेगळाच ठसा उमटवला. तालुका राजकारणातून केलेली राजकीय सुरुवात आज […]
मुंबई/नागपूर (प्रवीण बागड़े) दलित पँथरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराची समाजकंटकांनी तोडफोड केली होती. २८ जून रोजी घडलेल्या या घटनेच्या तक्रारीची नोंद अद्यापही घेण्यात आली नाही. प्रकरणी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी आज सभागृहात राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे […]
सभागृहात प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले मुंबई/नागपूर (प्रवीण बागड़े) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य अंतर्गत राज्यभरात वसतिगृहे चालवली जातात. नागपूर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाअंतर्गत वसतिगृहांमधील ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया संशयास्पद आहे. प्रवेश प्रक्रियेत अधिकारी पारदर्शकता बाळगत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. वसतिगृहे ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हक्काची असून ती काही अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता नाही. समाजकल्याण […]
पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे बनवा: नाना पटोले पिकविम्यासाठी नोंद करावयाची महसूल विभागाची वेबसाईटच बंद राज्यात दररोज ४ शेतकरी आत्महत्या, भाजपाप्रणित शिंदे सरकार शेतकरी विरोधी ओबीसी विद्यार्थ्यांना ५ वर्षांपासून शिष्यवृत्ती नाही, मागावर्गीयांना देशोधडीला लावण्याचे महायुती सरकारचे पाप मुंबई, दि. ४ जुलै राज्यात मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे असे […]
कुलगुरू मात्र बघ्याच्या भूमिकेत सामाजिक न्याय विभागालाही पडला विसर, बहुजन विद्यार्थी संघटना आक्रमक रायगड – (धम्मशील सावंत)मुंबई विद्यापीठांतर्गत येणारे जवळपास सर्वच महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून संपूर्ण प्रवेश शुल्क घेत असल्याचे चित्र यावर्षीच्या प्रवेश प्रक्रिये वेळी दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबद्दल काही सोयरसुतक राहिलेले नाही, त्यांनी बघ्याची भूमिका घेतली असून महाराष्ट्र शासनाचा सामाजिक […]
शिहू बेणसे विभागातील जनता विजसमस्येने हैराण, दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा विजवीतरण कार्यालयाला घेराव घालण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा विजवीतरण विरोधात शिहू बेणसे विभागातील जनतेत संतापाची लाट, अन्यथा विजवीतरण अधिकाऱ्यांना कोंडून ठेऊ, महिला, तरुण आक्रमक वीज प्रश्नावर बेणसे सिद्धार्थ नगर येथे महत्वपूर्ण बैठक पाली/बेणसे दि.(धम्मशिल सावंत) शिहू बेणसे विभागाची विजसमस्या मागील अनेक वर्षांपासून […]
मुंबई / नागपूर नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी येथे अंडरग्राऊंड पार्किंग केली जात आहे. त्याला आंबेडकरी जनतेने विरोध केला असून त्या ठिकाणी मोर्चा काढला आहे. येथील कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी आज काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सभागृहात केली. धम्मचक्र […]