Raigad I उमटे धरणातील गाळ काढण्याच्या संघर्षाला यश

नागरिकांच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार सामाजिक कार्यकर्ते अविनाश होळकर यांच्या हस्ते शुभारंभ रायगड (धम्मशील सावंत )रायगड जिल्ह्यातील उमटे धरण क्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष सुरु आहे. उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील ४४ गावातील नागरिकांना दुषीत पाण्याचा पुरवठा होत होता. याबाबत प्रशासनाकडे सातत्याने प्रश्न मांडण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या उदासीन…

Read More