नागपूर, दि. ११ : मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साधारणत १९ हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या […]
~ एथरच्या एकूण विक्रीमध्ये रिझ्टाचे योगदान 70%पेक्षा जास्त एथर एनर्जी या भारतातील एका आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकाने आज जाहीर केले की, रिझ्टा या त्यांच्या फॅमिली स्कूटरने 2 लाख स्कूटर विक्रीचा टप्पा पार केला आहे. मे 2025 मध्ये 1 लाख रिझ्टा गाड्या विकल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत 2 लाखांचा टप्पा एथरने पार केला आहे. यावरून देशभरात रिझ्टाची […]
महाराष्ट्रातील श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ आणि असंघटित कामगार संघटनांचे प्रणेते बाबा आढाव यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. देशभरातील हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजूर, काच–पत्रा वेचक कामगार, तसेच विविध असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधकी विचारधारेवर उभे राहून समाजातील तळागाळातील […]
मुंबई, दि. ८ डिसेंबर. असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे कृतीशील समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या […]
प्रविण बागडे, नागपूर 6 डिसेंबर हा भारतीय इतिहासातील एक भावस्पर्शी, चिंतनशील आणि आत्मपरीक्षणाचा दिवस. हा फक्त एका महामानवाच्या देहपरीत्यागाचा दिवस नाही; हा त्या महामानवाच्या विचारज्योतीचा पुनर्जन्मदिन आहे. हा दिवस मानवी स्वाभिमानाची, लोकशाही संस्कृतीची आणि सामाजिक परिवर्तनाची आठवण करून देणारा दिवस आहे. हा दिवस कॅलेंडरवरील फक्त एक दिवस नाही. तो एका महामानवाच्या देहपरीत्यागाचा क्षण असला, तरी […]
पुणे ता.५ (प्रतिनिधी) : औंधपासून खडकी पोलिस स्टेशन या रस्त्याच्या अनेक समस्या आहेत. येथे रेल्वेच्या पूलाखालून जात असलेल्या रस्त्यावर नेहमीच अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालून येथे भुयारी मार्ग करावा अथवा उड्डाणपूल करावा […]
लातूर ( विशेष प्रतिनिधी) नटवर्य श्रीराम गोजमगुंडे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा मोहोरलेला समारोप यंदा एका वेगळ्याच कलरसिक वातावरणात पार पडला. रंगभूमीवर उमलणाऱ्या नव्या कलेच्या कळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेत गुणगुणणाऱ्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ आणि सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण सभागृहात एक उत्साहाची […]
“संचार साथी” हे भारतातील Department of Telecommunications (DoT) कडून बनवलेले एक नागरिक-केंद्रित ॲप व वेब पोर्टल आहे. या ॲपचे मुख्य उद्दिष्ट आहे मोबाईल ग्राहकांची सुरक्षा वाढवणे, आणि त्यांना फसवणूक, चोरी, फेक/नकली फोन व त्यांचे दुष्परिणाम यांपासून बचावाचे साधन देणे. वापरकर्ते ॲपद्वारे: (१) IMEI नंबर चेक करू शकतात, फोन खरा आहे की नकली हे तपासू शकतात; […]
मुंबई (प्रतिनिधी)- डिसेंबर उजाडल्यानंतर मुंबईकरांकडून नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम निश्चित होऊ लागतात. नववर्षाच्या स्वागतानिमित्त ३१ डिसेंबरला म्हणजेच नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या उत्सवासाठी नागरिक सज्ज होत असतानाच मुंबईतील हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट्समध्ये अन्नसुरक्षा आणि स्वच्छता मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) अधिकाऱ्यांकडून तेथे अचानक तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ […]
• ९५ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू व १८ मेट्रिक टन राडारोडाही संकलित • १८८८ किमी लांबीच्या ६७६ रस्त्यांची घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर व उपनगरे) वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेत ५७० मेट्रिक […]
