धावरवाडी (चौरे ) प्रतिनिधी श्रीकांत जाधव उन्हाळी सुट्ट्या संपल्या की जून महिन्यात शाळा सुरू होतात. त्याचबरोबर नव्याने वर्ग बदलले की वह्या,पुस्तके,दफ्तर अशा विविध समग्रिणा पालकांच्या खिशाला कात्री ही बसत असते. त्यातच सुगीच्या हंगामात शेतीच्या बी बियाणे, खते यासाठी ही शेतकरी वर्गाला सामोरे हे जावे लागत असते. त्याच बरोबर संसाराचा गाडा हाकताना मुलांचे शिक्षण हाही […]