उमटे धरणाचं पाणी तरुणाई पेटवणार

  रायगड :धम्मशील सावंत रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील साचलेला गाळ काढून मुबलक प्रमाणात पिण्यायोग्य पाणी देऊन धरणाच्या बंधार्‍याची तात्काळ डागडुजी करणेबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसिलदार अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना सदर निवेदन दिले. सदरच्या निवेदनात उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995 […]

अंतरंग ललित लेखन पुस्तक सोहळा गोव्यात संपन्न होणार आहे.

लोकशासन प्रतिनिधी गोवा लेखिका समीक्षा शिरोडकर यांनी अंतरंग ललित लेखन पुस्तक प्रकाशित केले. ५ मे रोजी शिवस्मृती सोंडेकर हॉल साखळीवा येथे संपन्न होणार आहे. गोव्यातील सामाजिक समीकरण नागेश शेट शिरोडकर हे नुकतेच अंतरंग ललित लेखन पुस्तक तयार होणार आहे. समाजात सध्या सामाजिक सांस्कृतिक प्रश्नावरती असंतुलित लेखन त्यांनी लिखित स्वरुपात सामाजिक आहे. स्वत: सामाजिक प्रबोधन केले […]

म्हसाळा तालुक्यात गोधन चोरीची संख्या वाढली, शेतकऱ्यांकडून पोलिसांकडे तपास करण्याची मागणी.

  म्हसळा – सुशील यादव लोकनी राणा किंवा गावाचे आसपास चर सोडली गाय वर्गीस गुरे घर परत येत आहेत ती उघडकीस असा प्रश्न गावा शेतकरी शेतकरी राजाला आवासून कळत आहे ? म्हसळा नांगर अनेकांची दुभती गाये जनावरे आणि चोरीची बैल जात जात आहे. गो धन चोरीला गेल्याचे उलगडा गावामध्ये अनेक घटना घडल्या असल्या तरी गोधन […]

मावळच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार माधवी जोशी यांची शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल.

  पाली/बेणसे (धम्मशील सावंत) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वात राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात वंचितकडून लोकसभेच्या उमेदवारीची माळ सेवाभावी आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या माधवी ताई नरेश जोशी यांच्या गळ्यात पडली. आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांत आंबेडकरी बहुजन समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. […]

पोषण सुधारण्यासाठी सीएचएफ, इसकॉनची संयुक्त मोहीम, विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहार.

  मुंबई : आरोग्य, शिक्षण, पोषण तत्त्वा, मानसिक अशा विविध स्थानिक कल्याण कार्ये उद्देशाने चाइल्ड हेल्प फाऊंडेशन यांनी इस्तकॉनच्या विद्यमाने उल्लेखासाठी ‘पालघरात पोषण’ हि मोहीम सुरू केली आहे. या मोहिमतर्गत धान्य मेवा आणि गूळ यांसारखे सुपरफूड सहवलेले पौष्टिक लाडू आणि बर्फी असा योग्य आहार आहार आहे.  पालघरची पोषण सुधारण्यासाठी, सीएचएफ आणि इसकॉनच्या फूड फॉर चाइल्ड […]

शनिवारी उदगीर येथे काँगेस नेत्या प्रियंका गांधींची सभा

लातूर : प्रतिनिधी लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियंका गांधी यांची शनिवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उदगीर येथे सभा आयोजीत करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभांना देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत […]

आवकळी पाऊसाचा जिल्ह्यातील १६९ गावांना तडाखा

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पडणा-या बेमोसमी पावसाचा ८८७ हेक्टरला फटका बसला आहे. यात सर्वाधिक ७७० हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याला मोठा फटका बसला, मोठे नूकसान झाले आहे. या बेमोसमी पावसामुळे १६९ गावांचा तडाखा बसला आहे. १ हजार ६०० पेक्षा जास्त शेतकरी यात बाधित झाले आहेत. या पावसामुळे शेतक-यांना कोट्यवधी रुपयांना […]

अनंत गीतेंचा मोदींवर जोरदार निशाणा

पाली बेणसे  धम्मशील सावंत रायगड लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघात गीतेंच्या सभांना जबरदस्त गर्दी दिसून येतंय. उल्काताई महाजन यांच्या सक्षम नेतृत्वात सर्वहारा जन आंदोलन संलग्न भारत जोडो अभियान रायगड,मतदार जागृती मेळावा इंदापूर येथे घेण्यात आला.                यावेळी अनंत गिते म्हणाले […]

वाढत्या उष्णतेमुळे पशुधनाची काळजी घ्यावी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांचे आवाहन.

  रायगड (धम्मशील सावंत)  वाढत्या उन्हाच्या तापमान बरोबरच माणसांसोबत पशुपक्षी व पशुपालकांची वाताहत आहे. अशा प्रकारच्या सार्वजनिक पशुपालकांनी आपल्या पशुपशीची काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे पशूची भूक मंदातेव. शक्यतो थंड वातावरणात त्यांना चार टाकावा. म्हशी कातडीचा ​​काळा रंग व घामग्रंथी कमी प्रमाणात उष्णतेचा त्रास त्यांना गाईवर जास्त होतो. त्यांची अधिक […]

म्हसळा ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराजांना सरकार मानवंदनेची परंपरा निरंतर – सुनील तटकरे

  म्हसळा – घागडा भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि मनोकामना पूर्ण म्हैसळा ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराज यांच्या यात्रोत्सवात या वर्षात पासुन देण्यात आलेली शासकिय मानवंदनाची परंपरा या वर्षपूर्ती सिमित न राहाता शांती यांनी सुनिल तटकरे मानवंदना कार्यक्रमाचे स्वागत केले. मी निस्सी भक्त आहे.ग्राम दैवत धावीर महाराजांना राज्य अशी मानवंदनावी म्हैसळा ग्रामस्थ मंडळाची अपेक्षा होती. […]