शांतीनगर ला धोकादायक मोबाईल टॉवर चा विळखा,

मोबाईल टॉवर न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडू, शांतीनगर ग्रामस्थांचा रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदनातून इशारा शांतीनगर ला धोकादायक मोबाईल टॉवर चा विळखा, अनधिकृत मोबाईल टॉवर हटविण्यासाठी रहिवासी आक्रमक,    पाली /बेणसे दि (धम्मशील सावंत) नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई गोवा महामार्गालगत हायवेनाका आयटीआय समोर भर मानवी वस्तीत टॉवर ने विळखा घातला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेकप्रकारचे गंभीर…

Read More