Rajratna Ambedkar I देशात 2024 मध्ये सत्ता बदलली नाही, तर सिवील वॉर होईल – राजरत्न आंबेडकर 

अभ्यासक्रमात लहानपणापासून मनुस्मृती शिकवून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील- राजरत्न आंबेडकर 400 पारचा नारा, संविधान बदलण्यासाठी, हे कारस्थान 2014 पासून सुरु – राजरत्न आंबेडकर यांचा घणाघात पूर्वीच्या शिक्षणप्रणालीत आय ए एस , आयपीएस बाहेर पडायचे, आता आर एस एस चे कार्यकर्ते बाहेर पडतात- राजरत्न आंबेडकर भिम महोत्सवात राजरत्न आंबेडकर यांनी मांडले दिशादर्शक परखड विचार रायगड…

Read More