भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून (२४ जानेवारी) सुरुवात होणार आहे. (IND vs ENG) मालिकेच्या सलामीच्या सामन्यापूर्वी ‘बेसबॉल’ची बरीच चर्चा आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम (Brendon McCullum) झाल्यानंतर इंग्लंड संघाची खेळण्याची शैली बदलली. इंग्लिश संघ आता कसोटीत झटपट धावा करतो. कोणत्याही परिस्थितीत आक्रमक फलंदाजी करण्याच्या या पद्धतीला ‘बेसबॉल’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय […]
भारताला या ब्रिटीश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. या मागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभागआहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी […]
